1 ऑगस्ट पासून खरीप ई-पीक पाहणी चालू.
येत्या 1 ऑगस्टपासून राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील खरीप हंगामाची नोंदणी सरासरी 142 लाख हेक्टरवर घेतली जाते. त्यापैकी यंदा 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी 123 लाख हेक्टरच्या म्हणजेच 87 टक्केच्या पुढे पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मागील वर्षी या कालावधीपर्यंत 81 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या …




