10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार परीक्षा फी.

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सरकार 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत देणार आहे.

40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता व तसेच इतर 1021 महसूल मंडळांमध्ये परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या तालुक्यात ही परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत दिली जाणार आहे.

तालुक्यांची नावे-

  • जालना
  • बदनापूर
  • अंबड
  • मंठा
  • छत्रपती संभाजीनगर
  • सोयगाव
  • मालेगाव
  • सिन्नर
  • येवला
  • पुरंदर
  • सासवड
  • सिंदखेडा
  • बुलढाणा
  • लोणार
  • शिरूर
  • घोडनदी
  • दौंड
  • इंदापूर
  • करमाळा
  • माढा
  • वाई
  • खंडाळा
  • हातकणंगले
  • गडहिंग्लज  
  • शिराळा
  • केडगाव
  • खानापूर
  • विटा
  • मिरज
  • बारामती
  • वडवणी
  • धारूर
  • आंबेजोगाई
  • रेनापुर
  • वाशी
  • धाराशिव
  • लोहार
  • बार्शी
  • माळशिरस
  • सांगोला

फी परत मिळण्यासाठी काय करावे?-

आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन बँक पासबुकच्या अकाउंटची झेरॉक्स व संपूर्ण माहिती जमा करावी. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा फी परत दिली जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *