भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये 10 वी, ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना भरतीची संधी.
आज आपण सदर लेखातून भारतीय सीमा सुरक्षा दल भरती (BSF) बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही भरती 10 वी पास, ITI व संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. यासाठी उमेदवारांना काही वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही वेगवेगळ्या Phase मध्ये केली जाणार आहे. म्हणजेच जे उमेदवार तिन्ही टप्प्यांमध्ये उत्तीर्ण …
भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये 10 वी, ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना भरतीची संधी. Read More »