लासलगावात कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले.
कर्नाटकचे खासदार यश मुन्नीस स्वामी यांचा पत्रावरून बेंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क केंद्र सरकारच्या सरकारने हटवले आहे परंतु कर्नाटकच्या कांद्याला नाय तर महाराष्ट्राच्या उन्हाळी कांद्याचा कांद्याला निर्यात शुल्क कायम ठेवल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले आहेत त्यामुळे यावेळी केंद्र …