Blog

Your blog category

वीज पडून दगावलेल्या जनावराला शासनाकडून किती मदत देण्यात येते? याचा लाभ कसा घ्यावा?  

मागच्या काही वर्षांमध्ये हवामानात बदल झालेला आहे. अवकाळी पावसामुळे वादळी वारा व वीजांचा कडकडाट होऊन मोठा पाऊस पडत आहे. शेतकरी त्याचबरोबर जनावरे यांचा वीज पडून दगवण्याचे प्रमाण देखील यामुळे वाढले आहे. वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्ती मधून मदत उपलब्ध करून देण्यात येते. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यावरती किंवा अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन …

वीज पडून दगावलेल्या जनावराला शासनाकडून किती मदत देण्यात येते? याचा लाभ कसा घ्यावा?   Read More »

ऊस विकास योजनेचा लाभ कसा घ्यावा?

राज्यामध्ये उसाची लागवड ही सरासरी 11.67 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये होते. त्यामधून सरासरी उत्पादकता 90 मे. टन प्रती हेक्टर मिळते. सन 2024-25 मध्ये ऊस पिकाचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याचबरोबर ऊस उत्पादकतेमध्ये वाढ करण्याच्या हेतूने राज्यात अन्न व पोषण सुरक्षा-व्यापारी पिके कार्यक्रमांच्या माध्यमातून ऊस विकास योजना कार्यक्रम राबवण्याली जात आहे. या योजनेतंर्गत एक डोळा पद्धत, पट्टा …

ऊस विकास योजनेचा लाभ कसा घ्यावा? Read More »

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व उपाय!

पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6-6 हजार रुपये असे दोन्ही योजनेचे मिळून वर्षाला 12 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेतंर्गत भरपूर शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. खाली देण्यात आलेल्या 14 गोष्टी जर पूर्ण केलेल्या असतील तरच तुमचा हप्ता चालू राहणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या …

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व उपाय! Read More »

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 माहिती

पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक हे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा अपघात झाल्यास मदतीचा आधार दिला जाणार आहे. त्यासाठी शासनाने “विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025” ही जाहीर केलेली आहे. यानुसार अपघाताने अथवा दुर्घटनेत एखाद्या भाविकांचा मृत्यू झाला तर वारसांना 4 लाखाची मदत दिली जाणार आहे. तर …

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 माहिती Read More »