एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम.
आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देणारी एक योजना आहे. शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्यमान कार्ड तयार केले जाते व त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करता येतात. शासनाच्या मार्फत दरवर्षी हे संरक्षण दिले जाते व हा खर्च उचलला जातो. बुधवारी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 वर्षावरील सर्व वृद्धांना …
एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम. Read More »