सातबारा उताऱ्यावरील ‘या’ नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय?
आता खरेदी-विक्रीच्या दस्ताची सातबारा उताऱ्यावरती नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, ई-हक्क प्रणालीवरील अर्ज इत्यादीचा नोंदीत तक्रार नसल्यास तो अर्ज एक महिन्याच्यावर प्रलंबित ठेवता येणार नाही. जर असे झाले तर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधला जाणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अर्जाची प्रलंबितता जास्त आहे, अशांना त्याचे ठोस कारण …
सातबारा उताऱ्यावरील ‘या’ नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय? Read More »