mahatvachimahiti.com

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 29 जूनला होणार.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्त आळंदीतून शुक्रवार 29 जून 2024 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम हा आळंदीतील गांधीवाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पालखीचा मुक्काम हा पुणे येथे 30 जून व 1 जुलै असे दोन दिवस व सासवड येथे 2 व 3 जुलै असे दोन दिवस …

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 29 जूनला होणार. Read More »

शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवण्यासाठी सरकारने सलोखा योजना सुरू केली आहे.

आज आपण सदर लेखातून सलोखा योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीचा वाद मिटवला जातो. तसेच समाजामध्ये सलोखा निर्माण केला जातो. सदर योजनेचे फायदे- सदर योजनेच्या अटी व शर्ती- सदर योजनेची पात्रता- सदर योजनेचा अर्ज कसा करावा – नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. …

शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवण्यासाठी सरकारने सलोखा योजना सुरू केली आहे. Read More »

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे. 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांसाठी ही दुष्काळ यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची  नावे पहिल्या यादीत आली नव्हती, त्यांनी आपले नाव दुसऱ्या यादीत आले आहे का ते पहावे. आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी …

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर. Read More »

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार.

आपल्या राज्यातील शेतकरी हे नैसर्गिक रित्या झाडांवर आंबे पिकवत असतात; परंतु एकदा व्यापाराच्या हातात आंबा गेल्यानंतर किंवा किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच केमिकल युक्त प्रक्रिया केला जातात. काही आंब्यांना गुणवत्ता नसली तरीही ते केमिकलने पिकवले जातात व त्याचे मूल्यवर्धन केले जाते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांना मोठा फटका बसतो. परंतु यामुळे काही वेळा ग्राहक शेतकऱ्यांना …

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार. Read More »