राज्यातील ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद राहणार?
राज्यातील 16 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या मार्गावरती आहे किंवा संपल्यानंतर शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकासाकामांना मोठा फटका बसत आहे असा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केलेला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात 20 फेब्रुवारी रोजी राज्यांमध्ये सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय संपावर जाणार असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात …
राज्यातील ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद राहणार? Read More »




