कामाची माहिती

राज्यातील ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद राहणार?

राज्यातील 16 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या मार्गावरती आहे किंवा संपल्यानंतर शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकासाकामांना मोठा फटका बसत आहे असा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केलेला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात 20 फेब्रुवारी रोजी राज्यांमध्ये सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय संपावर जाणार असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात …

राज्यातील ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद राहणार? Read More »

पुरंदर विमानतळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय? शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार?

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि.10) रोजी मान्यता दिलेली आहे. हे कर्ज घेताना विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. यात एमआयडीसी, एमएडीसी तसेच सिडको या तीन संस्थांचा सहभाग असणार आहे. दरम्यान या विमानतळाच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दाखल करण्यात आलेले गुन्हे …

पुरंदर विमानतळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय? शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर? काय महाग? काय स्वस्त?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत नववा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. खास करून मध्यम वर्गाचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते. त्यातल्या त्यात सर्वसामान्यांचा आवडता विषय म्हणजे काय स्वस्त झाले व काय महाग झाले. शिवाय इन्कम टॅक्सकडे नोकरदारांचे लक्ष लागून राहिले होते. सितारामण यांनी अर्थसंकल्प …

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर? काय महाग? काय स्वस्त? Read More »

जन्म नोंद हरवली तर जन्माचा दाखला पुन्हा कसा काढावा?

आज कोणत्याही शासकीय कामासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. यापैकी कुठलेही कागदपत्रे काढायचे ठरले तर सर्वात अगोदर जन्म दाखला असणे गरजेचे असते. जर हा जन्म दाखला म्हणजेच नोंद हरवली तर… जन्म दाखला हरवला म्हणजे तुमच्या जन्माची नोंद हरवल्यासारखेच आहे. अशावेळी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. आता ऑनलाईन ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून …

जन्म नोंद हरवली तर जन्माचा दाखला पुन्हा कसा काढावा? Read More »