पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मागील हप्ते ही मिळणार!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडण्याची मोहीम शासन सुरू करणार आहे. या योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे, परंतु अनेक शेतकरी आजही काही त्रुटींमुळे या योजनेपासून वंचित …
पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मागील हप्ते ही मिळणार! Read More »